गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०१५

एकदा अर्जुन ने श्री कृष्णला सांगितले :-


भिंतीवर काहीतरी असे लिहा की,

आनंदात वाचले तर दु:ख होईल आणि

दु:खात वाचले तर आनंद होईल....


प्रभु श्री कृष्णाने लिहिले :-

"ही वेळही निघुन जाईल"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc