गुरुवार, ३१ मार्च, २०१६

Must Read Once 👍👍👌👌


रात के समय एक दुकानदार अपनी दुकान बन्द ही कर रहा था कि एक कुत्ता दुकान में आया .. 


उसके मुॅंह में एक थैली थी, जिसमें सामान की लिस्ट और पैसे थे ...


दुकानदार ने पैसे लेकर सामान उस थैली में भर दिया ...


कुत्ते ने थैली मुॅंह मे उठा ली और चला गया ...


दुकानदार आश्चर्यचकित होके कुत्ते के पीछे पीछे गया ये देखने की इतने समझदार कुत्ते  का मालिक कौन है .... 


कुत्ता बस स्टाॅप पर खडा रहा, थोडी देर बाद एक बस आई जिसमें 

चढ गया ..


कंडक्टर के पास आते ही अपनी गर्दन आगे कर दी, उस के गले के बेल्ट में पैसे और उसका पता भी था ..


कंडक्टर ने पैसे लेकर टिकट कुत्ते के गले के बेल्ट मे रख दिया ..


अपना स्टाॅप आते ही कुत्ता आगे के दरवाजे पे चला गया और पूॅंछ हिलाकर कंडक्टर को इशारा कर दिया

और बस के रुकते ही उतरकर चल दिया ...


दुकानदार भी पीछे पीछे चल रहा था ...


कुत्ते ने घर का दरवाजा अपने पैरोंसे २-३ बार खटखटाया ...


अन्दर से उसका मालिक आया और लाठी से उसकी पिटाई कर दी ..


दुकानदार ने मालिक से इसका कारण पूछा .. ??


मालिक बोला .. "साले ने मेरी नींद खराब कर दी, चाबी साथ लेके नहीं जा सकता था गधा"


जीवन की भी यही सच्चाई है .. 


आपसे लोगों की अपेक्षाओं का कोई अन्त नहीं है ..

 

जहाँ आप चूके वहीं पर बुराई निकाल लेते हैं और पिछली सारी अच्छाईयों को भूल जाते हैं ..


🙏🙏

Specially  For INDIAN MENTALITY .....😔😔

Today  is an annual account closing date.

Let's clear all our misunderstandings, hurt, anger, resentment, guilt, fears, rejections, failures, envy, misbehaviour, mistakes and all negative feelings.

Close these accounts.

Wish u all a very happy, healthy & wealthy new financial year 2016-17

😄😄😄😄😄😄😄😄

सारेच चाललेत


सोमवार, २१ मार्च, २०१६

लक्षात ठेवा, चार-चौघात

जेव्हा इतरांच्या माना खाली असताना तुम्ही एकटेच

मान वर करून बसला असाल तर याचा अर्थ

असा होत नाही कि तुम्ही 

निर्भय, 

निडर

आणि आत्मविश्वासू आहात. 


याचा अर्थ एवढाच

होतो कि.....

..

.

.

.

.

.

.

.

तुमचा नेट पँक संपलाय.  

👉😜😃😜😜😃😜😃😜😃👈

रामरक्षेविषयी खुप महत्वाचे....(एक सत्यकथा) 


मला आता नेमकं आठवत नाही की मी ही कथा कुठे वाचली ते, पण अगदी लहानपणी किंवा शाळेत असताना कल्याण किंवा तत्सम कुणा मासिकात ही कथा वाचलेली मला  व्यवस्थित आठवते आहे....१९८२ ते १९८५ या काळात भारतातील एक मुलगी कोणत्यातरी कामानिमित्ताने काही काळ अमेरिकेत रहात होती, बहुदा ब्रुकलिन किंवा तत्सम भागात तिला रहावे लागत होते. एकदा अशीच उशीराने काम, शॉपिंग आटोपून ती घरी परतत होती. दुर्दैवाने तिला टॅक्सी मिळाली नाही, उशीर झाला होता तेव्हा आपण चालत गेलेलं उत्तम असं वाटून तिने चालायला सुरुवात केली. तिला ज्या भागातून घरी जायचे होते तो भाग ब्रुकलीनमधला अतिशय असुरक्षित होता व तिथे गुन्हेगारी वृत्तीची माणसे, ब्लॅक्स, गुंड, रेपिस्ट यांचा राबता होता. रात्री नाक्यानाक्यावर उभं राहून टवाळक्या करणं, लुटमार करणं, बलात्कार करणे हा त्यांचा उद्योग होता....हिला जाणं भाग होतंच. जवळपास दीडेक किलोमीटर चालावे लागणार होते, तिला या कसोशीच्या प्रसंगी सुदैवाने रामरक्षा आठवली व तिने मनातल्या मनात बोलायला सुरुवात केली.....


रामरक्षा मनन  सुरु असतानाच ती त्यातल्या एका ओळीपाशी अडली, थांबली. ती ओळ म्हणजे ......


आत्तसज्जधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ ।

रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम् ॥


अर्थ:- सज्ज धनुष्ये धारण करणारे बाणांना हस्तस्पर्श करणारे, व अक्षय बाणांचे भाते बाळगणारे राम-लक्ष्मण माझ्या रक्षणाकरिता मार्गामध्ये नेहमी पुढे चालोत. ॥

Rama and LakShmana (both), their bows pulled and ready, their hands on the

arrows (packed) in ever full quivers (carried on their backs), may they

always escort me  in my path, for my protection .


...तिला या ओळीचा अर्थ माहिती होता. आणि आत्ता याक्षणी ही ओळच महत्वाची होती. तिने अत्यंत हुशारीने पुढील स्तोत्र म्हणण्याऎवजी, एखादा मंत्र म्हणावा तसा या ऋचेचाच जप सुरु केला. घाईघाईने चालत होती. आसपास टवाळ पोरांचे आचकट विचकट बोलणार ग्रुप होते, गंमत म्हणजे ही जवळ आली की प्रत्येक ग्रुप गप्प बसायचा, पुढे येऊन हिची चेष्टा मस्करी करण्याऐवजी पोरं निघून जायची किंवा गप्प बसायची...सरतेशेवटी ही पदयात्रा संपत आली. एका ग्रुपमध्ये तिला तिच्या ओळखीचा त्याच भागात रहाणारा एक ब्लॅक मुलगा दिसला, तो ओळखीचं हसला. ही पुढे घरी निघुन आली. उरलेली रामरक्षा पूर्ण केली. देवाला हात जोडले, प्रार्थना केली व आभारही मानले....


दुसरे दिवशी सकाळी बाहेर गेलेली असताना तोच कालचा मुलगा तिला भेटला, त्याने मुद्दामहून हिला थांबवलं आणि विचारलं....."काल काय प्रॉब्लेम झाला होता. अगदी दोन दोन पोलिस ऑफिसर्सच्या एस्कॉर्टमध्ये चालली होतीस घरी?" त्यावर ती म्हणाली, "कोणते दोन पोलिस ऑफिसर्स?" तो म्हणाला, "अगं असं काय करतेस. तुझ्या पुढे दोन मजबूत शरीरयष्टीचे, रिव्हॉल्व्हर घेतलेले गोरे पोलिस ऑफिसर्स चाललेले मी स्वत: बघितले. म्हणूनच कोणत्याही ग्रुपने चेष्टामस्करी करण्याची हिम्मत केली नाही..." ही नि:शब्द झाली....


मित्रांनो,मी वाचलेली ही कथा जशी आठवली तशीच लिहिली आहे. यात सत्याचा भाग किती? ते तुम्ही ठरवा. पण आजही प्रभू श्रीराम आपल्या भक्तांच्या हाकेला धावून जातात, आणि जगाच्या पाठीवर कुठेही  त्यांचं रक्षण करतात हे मात्र नक्की आहे, यावर माझा नितांत विश्वास आहे...


॥ श्रीरामलक्ष्मण

शुभंकरोती कल्यानम

आरोग्यम धनसंपदाम

शत्रुबुद्धी विनाशाय

दिपज्योती नमोस्तुते


दिव्या दिव्या दिपत्कार

कानी कुंडल मोतिहार

तीळाच तेल कापसाची वात

दिवा जळो मध्यंरात

दिवा तेवे देवापाशी

उजेड पडे विष्णू पाशी

माझा नमस्कार 33 कोटी

सर्वत्र देवापाशी

घरातील पीडा बाहेर जाओ

बाहेरील लक्ष्मी घरात येवो

घरच्या सर्वाना

उदंड आयुष्य लाभो.

🙏🙏🙏🙏🙏

मंगळवार, ८ मार्च, २०१६


''निवड'' ''संधी'' आणि ''बदल''
          या तीनही पण
                महत्वाच्या गोष्टी आहेत.
                      "संधी" दिसता
                "निवड" करता आली तर
           "बदल" आपोआप होतो.
      "संधी" समोर दिसुनही
ज्याला "निवड" करता येत नाही
      त्याच्यात कधीच
            "बदल" घडत नाही....

      🍂 Good Morning🍂

सर्व पुरूषांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा....

स्वत: ची काळजी घ्या....
शांत रहाण्याचा प्रयत्न करा....
भिऊ नका....
देव तुमच्या पाठिशी आहे....
तसा रोजच महिला दिन असतो....आज फक्त जागतिक महिला दिन आहे....

MPSC Question 

सात चोर असतात

एके रात्री ते एका आबंराईमध्ये खुप आंबे चोरतात

आणी रात्री एका मंदिरात झोपतात  

मात्र दोन चोर मध्यरात्री उठतात आणी दोघेच

आंबे वाटतात

दोघांना समान आंबे येतात मात्र एक आंबा

ऊरतो

एका आंब्यासाठी दोघे भांडतात्

आणी तिसरा चोर उठतो व तिघे आंबे वाटतात

पुन्हा एक आंबा उरतो व तिघेजण भांडतात आता

चौथा चोर उठतो व पुन्हा चौघे आंबे वाटतात

तरिदेखिल एक आंबा ऊरतो आणी पुन्हा चौघे

भांडतात् आता पाचवा चोर उठतो व पाच चोर

आंबे वाटतात परंतु एक आंबा उरतो व पाचजण

भांडतात पुन्हा सहावा चोर उठतोच आणी

आता सहा चोर आंबे वाटतात तरिदेखिल एक

आंबा उरतोच

शेवटी सातवा चोर उठतो आणी सगऴे चोर आंबे

वाटतात आता मात्र एकही आंबा उरत नाहीत

सातही चोराना समान आंबे येतात

सांगा ऊत्तर एकुण आंबे किती होते

आणी प्रत्येक चोराना किती आंबे हिस्स्याला

आले

लक्षात ठेवा एक ते सहा चोर आंबे वाटतात

तेव्हा प्रत्येक वेळेस एक आंबा उरतोच मात्र जेव्हा

सात चोर आंबे वाटतात तेव्हा एकही आंबा उरत

नाही

तुमची वेळ आता सुरू झाली

ऊत्तर द्या 

Ans is simple.....

it's challenge

आपल्या आजारी नवऱ्याला त्याची बायको म्हणाली -

आपल्या आजारी  नवऱ्याला त्याची बायको म्हणाली -

यावेळी एखाद्या जनावरांच्या doctor ला दाखवा... तरच तुम्ही बरे व्हाल .


पती - ... कसं काय ?


बायको - रोज सकाळी कोंबड्यासारखे लवकर उठता ...


घोड्यासारखे धावत ऑफ़ीसला जाता ...


गाढवासारखे दिवसभर काम करता ...


लांडग्यासारखे इकडून तिकडून information गोळा करुन Report तयार करता ...


माकडा सारखे Boss च्या इशाऱ्यावर नाचता ...


घरी येवून कुत्र्यासारखे आमच्यावर ओरडता ...


आणी मग रात्री म्हशीसारखे ढाराढूर झोपता ...

माणसांचा doctor तुम्हाला काय डोंबलं बरं करु शकणार आहे... ?... 😂😂😂😂😝😝😜😜Naya hai forward karo

मंगळवार, १ मार्च, २०१६

https://youtu.be/MAPFr8eeRGc