शनिवार, ३० एप्रिल, २०१६
Hi everyone...
Hi everyone...
Amchkade Ratnagiri Hapus Ambe aale aahet...
Amrai Tun thet tumchya table war....😊
Ekda gheunach bagha...
PRICE IS AS PER SIZE OF MANGOO
1) 1 dozen box is Rs.900/- Only.
2) 2 dozen box is Rs.1400/- Only.
3) 2.5 dozen box is Rs.1400/- Only.
4) 3 dozen box is Rs.1200/- Only.
5 ) 3.5 dozen box is Rs.1100/- Only.
ADDRESS & CONTACT NOS
1) Chaitanya Foods
Near Mahalaxmi Lawns
Karve Nagar
Pune.
2) Shantiban Society.
Near Guruganesh Nagar,
Pune.
3) Narhe
Near JSPM College,
Pune.
CONTACT NO
1) 9850563166
शुक्रवार, २९ एप्रिल, २०१६
पण गड्या........ आपला गावच बरा होता.
आँफिस मधील खुर्ची पेक्षा..
माझ्या शाळेचा बाकच बरा होता...
कामाच्या या व्यापा पेक्षा..
आमचा गृहपाठच बरा होता...
काँम्प्युटरची 'स्क्रीन' कितीही प्रीय असली..
तरी माझ्या शाळेचा 'फळाच' बरा होता...
बाॅसच्या सततच्या टेन्शन पेक्षा..
बाईंच्या छडीचा मारच बरा होता..
मोबाईल वरील रग्गड गेम पेक्षा..
मैदानी खेळाचा थाटच बरा होता..
आलो शहरात सुख मिळविण्यासाठी..
पण गड्या........ आपला गावच बरा होता...............आपला गावच बरा होता...😔
Amchkade Ratnagiri Hapus Ambe aale aahet...
Hi everyone...Amchkade Ratnagiri Hapus Ambe aale aahet... Amrai Tun thet tumchya table war....😊 Ekda gheunach bagha... 3 dozens 3.5 dozens aani 2.5 dozens box aahet... You will get loose also 1 dozen etc... Phadh) Contact Nos:- Hi everyone...Amchkade Ratnagiri Hapus Ambe aale aahet... Amrai Tun thet tumchya table war....😊 Ekda gheunach bagha... 3 dozens 3.5 dozens aani 2.5 dozens box aahet... You will get loosh 1 dozen etc... Phadnis Mahesh :-9850563166
To start a day is just like painting.
To start a day is just like painting.
Draw the line with prayers.
Erase the errors with forgivenes.
Dip the brush with patience &
Colour it with LOVE...
Great Morning...
Salute to the real heroes of ISRO !! 🙏🙏👍
Say Goodbye to GPS! India's all set to Switch to the indigenously developed Navigation System, IRNSS. 🛰
It's time we move away from the American Global Positioning System (GPS) and make way for our own desi navigation system — IRNSS (Indian Regional Navigation Satellite System) on our mobile phones or handheld gadgets.
The well-known GPS is owned by the U.S. Air Force (24 satellites); Russia has GLONASS (24 satellites), Galileo of Europe (27 satellites) and China's Beidou (35 satellites). Whereas, IRNSS is comprising of just 07 satellites in space. (However, other systems are mostly global ad IRNSS is regional only).
According to ISRO officials only Four satellites would be sufficient to start operations of the IRNSS system, the remaining Three would make it "more accurate and efficient". It is expected to provide position accuracy of better than 20 m over Indian region and also an area extending up to 1,500 sq. km around India; which is more precise than American GPS.
According to ISRO officials total cost of all the project is expected to be Rs. 1,420 Crore.
The First of the Seven satellites of the IRNSS constellation, was launched on 01 July 2013. And the Seventh is launched on 28 April 2016. IRNSS is expected to be fully functional to operate during Diwali 2016.
Some applications of IRNSS are: Terrestrial, Aerial and Marine Navigation, Disaster Management, Vehicle tracking and fleet management, Integration with mobile phones, Precise Timing Mapping and Geodetic data capture, Terrestrial navigation aid for hikers and travellers, Visual and voice navigation for drivers.
IRNSS is a result of 17 years of rigorous work by Indian space scientists. The requirement of such a navigation system is driven because access to foreign government-controlled global navigation satellite systems is not guaranteed in hostile situations, as happened to the Indian military depending on American GPS during the Kargil War. India took a firm decision on IRNSS in 1999 after US government refused to share GPS data that would provide vital information on Pakistani troop’s position during Kargil war.
And now with IRNSS India does not need to depend upon other platforms.
Salute to the real heroes of ISRO !! 🙏🙏👍
१९९९ साल.....कारगीलमध्ये पाकिस्तानी घुसखोर शिरले होते
१९९९ साल.....कारगीलमध्ये पाकिस्तानी घुसखोर शिरले होते. त्यांचे नेमके तळ कुठे आहेत हे जाणून घेण्याची ठोस यंत्रणा आपल्याकडे नव्हती. भारताने अमेरिकेकडे अशा यंत्रणेसंबंधी मदत मागितली. आणि अमेरिकेने त्यास नकार दिला. त्या क्षणापासून आपल्या देशात अशी व्यवस्था निर्माण करण्याचे स्वप्न आपल्या शास्त्रज्ञांनी पाहिले आणि त्या दिशेने प्रयत्नदेखील सुरु केले!!
आज या प्रयत्नांचा अखेरचा टप्पा आपण गाठला. अथक मेहनतीनंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आज सातवा आणि अखेरचा नेव्हिगेशन उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केला. आता भारताकडे जीपीएस आणि ग्लोनास सारखे स्वतःचे साधन असेल.
अत्यंत गौरवाच्या या क्षणी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी अतिशय सूचक उद्गार काढले;
"'अब हमारे रास्ते हम तय करेंगे। कैसे जाना है, कैसे पहुंचना है, ये हमारी अपनी तकनीक के माध्यम से होगा।"
आपल्या साऱ्यांसाठीच हा अभिमानाचा क्षण आहे. या उपक्रमात सामील सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन आणि आभारदेखील!!
फळांचा राजा असणाऱ्या आंब्याची स्तुती ऐकून..
आकर्ण्याम्रस्तुतिं जलमभूत्तन्नारिकेलान्तरं प्रायः कण्टकितं तथैव पनसं जातं द्विधोर्वारुकम् |
आस्तेऽधोमुखमेव कादलमलं द्राक्षाफलं क्षुद्रतां श्यामत्वं बत जाम्बवं गतमहो मात्सर्यदोषादिह ||
अर्थात :-
फळांचा राजा असणाऱ्या आंब्याची स्तुती ऐकून..
नारळाच्या पोटात [मनात] पाणी झालं.
फणसाच्या अंगावर काटा उभा राहिला.
उंब्राचं फळ तर फुटलंच.
केळ्यानी मानच खाली घातली.
द्राक्ष काळपट तर पडलीच आणि लहानही झाली.
जांभूळ [हेव्यानी] जांभळ पडलं.
हे सगळं मत्सरामुळे बरं.!
आम्रऋतुच्या शुभेच्छा !!
लहान पणी जेंव्हा मित्र lemon गोळी शर्टाच्या कापडात अर्धी दातात धरून तोडायचा आणि म्हणायचा
लहान पणी जेंव्हा मित्र lemon गोळी शर्टाच्या कापडात अर्धी दातात धरून तोडायचा
आणि म्हणायचा
घे कोणती घेतो
दोन्ही सारख्याच आहेत
आणी आज ......
तोच मित्र क्वार्टरमधून
दोन पेग ग्लासात
ओतल्यावर
सांगतो घे कोणता पेग घेतो
दोन्ही सारखेच भरलेत
त्याच्या निस्वार्थ पणाचा अभिमान तेव्हापण होता आणी आजपण आहे .
खरंच...☺😊😆😆😆😆...
woman is having an affair during the day while her husband is at work
woman is having an affair during the day while her husband is at work. Her nine-year-old son comes home unexpectedly, sees the illegal lovers and hides in the bedroom cupboard to watch.
Then the woman's husband unexpectedly comes home.
She hides her lover in the cupboard, not realizing that her little boy is in there already. The little Boy says: "Dark in here."
The Man says: "Yes, it is."
Boy: "I have a soccer ball, do you want to buy it?"
Man: "No, thanks."
Boy: "My dad's outside, I'll call him if you don't buy it!"
Man: "OK, how much?"
Boy: "$1,000."
A few weeks later it happened again ,
and the boy and the lover were in the cupboard together again.
Boy: "Dark in here."
Man: "Yes, it is."
Boy: "I have soccer boots."
The Man, remembering the last time, asks the boy: "How much?"
The Boy says :"$5,000."
The Man says: "Fine, I will buy them."
A few days later, the Father says to the boy: "Grab your ball and boots, let's go outside and have a game."
The Boy says: "I can't, I sold them for $ 6,000."
The Father says: "That's terrible to overcharge your friends like that! $6,000 is way more than those two things cost.
I'm going to take you to church and make you confess your "SINS."
They go to church and the father makes the little boy sit in the confession booth and he closes the door.
The Boy says: "Dark in here."
The Priest says: "Don't start that shit again!"
THIS IS MY CHURCH, NOT YOUR FATHER'S HOUSE !
गुरुवार, २८ एप्रिल, २०१६
How a Password Changed my Life...
How a Password Changed my Life...
A true story from the Reader’s Digest...
I was having a great morning until I sat down in front of my office computer. “your password has expired”, a server message flashed on my screen, with instructions for changing it...
In my company we have to change password monthly..
I was deeply depressed after my recent divorce. Disbelief over what she had done to me was what I thought all day.
I remembered a tip I’d heard from my former boss.
He’d said, “I’m going to use a password that is going to change my life”. I couldn’t focus on getting things done in my current mood.. My password reminded me that I shouldn’t let myself be a victim of my recent breakup and that I was strong enough to do something about it.
I made my password – Forgive@her. I had to type this password several times every day, each time my computer would lock. Each time I came back from lunch I wrote forgive her.
The simple action changed the way I looked at my ex-wife.. That constant reminder of reconciliation led me to accept the way things happened and helped me deal with my depression..
By the time the server prompted me to change my password following month, I felt free.
The next time I had to change my password I thought about the next thing that I had to get done. My password became Quit@smoking4ever .
It motivated me to follow my goal and I was able to quit smoking.
One month later, my password became Save4trip@europe, and in three months I was able to visit Europe.
Reminders helped me materialize my goals kept me motivated and excited.
It's sometimes difficult to come up with your next goal, keeping at it brings great results.
After a few months my password was
lifeis@beautiful !!!
Life is going to change again 👌👌
म्हणून या पुढे बाहेरचे खाताना जरा सांभाळून !!!!!!!!!!!!!!!!!!
बाटली बंद "लोणची" आणि त्यावर तरंगणारे तेल पाहून संशय आला. गोडेतेलाची किंमत, लोणच्यामधील तेलाचे प्रमाण व लोणच्याची किंमत ह्याचा मेळ लागेना......
दोन चार ठिकाणी चाचपणी केली. मग उलगडा झाला. लोणच्या मध्ये वापरले जाणारे तेल गोडेतेल (शेंगदाणा) नसून सरकीचे (कापुस बी) असते.
बाजारात लस्सी प्यायची म्हट्ले की मला आठवण होते "सायट्रिक acid" ची.
ब्लोटिंग पेपर + सायट्रिक acid = फक्कड लस्सी.
हेच सायट्रिक आसिड दूधाच्या भुकटी बरोबर आले की "छास " तय्यार. ताक प्यायल्यावर जिभेवर कडवट आंबट चव राहिली कि ओळखा ही सायट्रिक आसिड ची कमाल.
हे सायट्रिक आसिड / चुन्या बरोबर "पाणी-पुरी" मध्ये सापड्ते. चुना मिर्ची म्हणून न सायट्रिक आसिड चिंच म्हणून आपण पितो .....भैय्याजी थोडा पानी और.....कारण ही दोनिही रसायने मिर्ची व चिंचे पेक्षा खूप स्वस्त आहेत.
ऊसाचा रस ऊन्हाळ्यात चांगला. पण काही "कलाकार" ह्यामध्ये "सॅकरिन" वापरतात्..... थोड्या रसात भरपूर पाणी + सॅकरिन = भरपूर रस व भरपूर नफा. पण ह्याचा वापर एवढा सर्रास नाही.
टोमॅटो सॉस केवळ "भोपळ्या पासून" बनवतात म्हणुनच हॉटेलातून बाटल्या भर्भरून ठेवलेला असतो व परवडतो.
नेस्ले / एच्.एल्.एल. इ. कंपन्या टोमॅटो सॉस टोमॅटोपासून बनवत असतील ही...
ही थोडी झलक.
एक चुना सोड्ल्यास ह्यामधील कोणतीही भेसळ शरीरास विशेष हानी कारक नाही. फक्त फसवणुक आहे .
शरीरास विशेष हानी कारक भेसळी विषयी परत केंव्हा तरी.
तो पर्यन्त "वडापावाच्या" लसूण चट्णीत लाकडाचा / नारळ /खोबरे / शेंगदाणा व समप्रमाणात लाकडाचा भुसा / बारीक केलेला पुठ्ठा नाही ना ? एवढी खात्री करा झाले.
म्हणून या पुढे बाहेरचे खाताना जरा सांभाळून !!!!!!!!!!!!!!!!!!
Judge: Do you want to stay with your mom?
Judge: Do you want to stay with your mom?
Child: No. She beats me.
Judge: Then do you want to stay with your dad?
Child: No. He beats me too.
Judge: Do you want to stay with your grandparents?
Child: No, they also beat me.
Judge: Ok. So do you want to stay with your uncle?
Child: No. They beat me too
Judge: Ok. So tell me who you want to stay with?
Child: I want to stay withJudge: Do you want to stay with your mom?
Child: No. She beats me.
Judge: Then do you want to stay with your dad?
Child: No. He beats me too.
Judge: Do you want to stay with your grandparents?
Child: No, they also beat me.
Judge: Ok. So do you want to stay with your uncle?
Child: No. They beat me too
Judge: Ok. So tell me who you want to stay with?
Child: I want to stay with kings 11 Punjab
They dont beat anybody😂😂😂kings 11 Punjab
They dont beat anybody😂😂😂
Aaj ke baad chup rahiyo
"Ek chutki 🔴 sindur ki keemat tum kya jaano Ramesh Babu?" baar baar yahi bolti thi Ramesh ki biwi.
Ek baar pati Ramesh ne use paas bithakar samjhaya
Dekh
Kirana ka Bill 5000
Bijli bill 2000
Water bill 1000
School fees 5000
tuition fees 1500
rent 7500
phone bill 1000
medicine 1000
Petrol 2000
miscellaneous 4000
Phir uppar se tere weekend me pizza burger biryani Ka Bill
Aur ye sab isiliye ki teri maang main ek chutki sindur bhara hai 😈😈😈
warna 2 -4 hazar main mast jee raha hhota
Sun ...ek chutki sindur ki kimat kam se kam 35000 rupees mahina hai😈😈😈
😂😂😂😂😂😂😂😂
दूधवाल्याला दहा वेळेस विचारतात.पाणी तर टाकले नाही ना.? दारु मात्र स्वतःच्या हाताने पाणी टाकून पितात.
चांगल्याच्या मागे कोणी जात नाही,
वाईटाच्या मागे सगळे जातात...
.
.
.
म्हणूनच दारू विकणारा कुठे जात नाही,
पण दुध विकणा-याला मात्र गल्ली बोळात जाउन दुध विकावं लागतं.
आणि दूधवाल्याला दहा वेळेस विचारतात.पाणी तर टाकले नाही ना.?
दारु मात्र स्वतःच्या हाताने पाणी टाकून पितात.
This is a friendly reminder about drinking and driving during...................
This is a friendly reminder about drinking and driving
during...................
One of my friends went out last night and after drinking he made a sensible
decision to leave his car at the pub and took the bus home. He was really proud
of himself this morning..!!
He had never driven a bus before!
काॅलेज म्हणजे .....................
जवानीची मस्ती-😛🎉🎊
प्रेमिकांची वस्ती-❤💝👫
थोडीशी धास्ती- 😁😰🎃
😂
पोरींमागे फिरणं-😘🚴🚵
दिवस- रात्र झुरणं-😍🎭😋
जिवापाड मरणं-😝😘👭
...😂
...😂
गाड्यांची उडवाउडवी-😱🚴🚵
डोळ्याची भिडवाभिडवी-😍😶😑
वाटांची अडवाअडवी-😅✋🚶
. !!😂
वन गोल्डन चान्स-🎁👑👰
गॅदरींगमध्ये डान्स-👯💃❤🎸
अनलिमिटेड रोमान्स-💏👭😘💝🙈💋
. !!😂
अभ्यासावर पाणी-📚💦💧🚣
दंगा, नाच, गाणी-👯💁💃📢🎵🎻🎺🎷🎸
हवी तशी मनमानी-😛😉😋💰💸🃏🎮⚽🎳
... !!😂
कट्ट़्यावरल्या गप्पा-👭🎎💝🎊🎉🍕🍔🍟
निर्णायक टप्पा-😥😰💒🏡🏤🚁🚈🚲
आठवणींचा कप्पा-😪😢😍😝😛👻📲📨
... !!😂
समस्यांची चढण-😳🚘🚗
संबंधांची जडण-😘💃💏
करिअरची घडण-🚀✈💺😊🙊👣
... !!😂
😘😜😄😍😁😂😭
: काॅलेज लाईफ़ जगलेल्या प्रत्येकासाठी ही कविता...😋😘
आवडली तर पाठवा... तुमच्या त्या मित्रांना ज्यांच्यासोबत काॅलेजात घालवलेले दिवस😙👭😀
तुम्ही कधीच विसरु शकत नाही...😁
Husband. ..shall we implement odd n even number system in our house also?
Husband. ..shall we implement odd n even number system in our house also?
Wife....Oh! Good !!!. Let's implement.
On all odd dates I will talk and on all even dates u listen 😉😄😄
"स्टेच्यू स्टेच्यू"...खेेळता खेळता...
"स्टेच्यू स्टेच्यू"...खेेळता खेळता...
कळलच नाही कि कधी दगडाची माणसे झाली....
कदाचीत
"सेल्फी" हे या गोष्टीचे प्रतीक आहे, कि आपण आयुष्यात इतके एकटे झालोय कि फोटो काढायला सुद्धा आपल्याला मित्राची गरज लागत नाही.
आधुनिकतेचा वापर करा पण माणूसकीला विसरू नका..
🌷🌷🌷 सुप्रभात् 🌷🌷🌷
मिसेस पाटील आपल्या वर्गात शिरल्या. इंग्रजी माध्यमाची शाळा होती. पाटील बाईंना वर्गात बोलणे सुरू करताना,
मिसेस पाटील आपल्या वर्गात शिरल्या. इंग्रजी माध्यमाची शाळा होती. पाटील बाईंना वर्गात बोलणे सुरू करताना,
“love you All”
असं म्हणायची सवय होती. तसं त्या म्हणाल्याही.
पण त्यांना जाणवलं की, खरंतर आपण हे मनापासून म्हणत नाही आहोत.
त्याला कारण शेवटच्या बाकावर बसणारा एक मुलगा होता.
तो मुलगा अगदी अव्यवस्थित, गबाळा असा होता आणि पाटील बाईंना त्याच्याबद्दल प्रेम
किंवा आत्मीयता वाटेल असं, त्यांची दखल घ्यावी असं, काहीही नव्हतं !
त्या मुलाशी जरा अलिप्तपणेच त्या वागायच्या.
कोणत्याही नकारात्मक गोष्टींसाठी बऱ्याचदा त्याचंच उदाहरण द्यायच्या आणी कोणत्याही सकारात्मक गोष्टींच्या बाबतीत त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायच्या.
पहिली तिमाही झाली.
प्रगती पुस्तक लिहायचे दिवस आले. त्याही मुलाची ‘प्रगती’ त्यांनी लिहिली.
शाळेची अशी पद्धत असते की, प्रगतिपुस्तकावर शेवटी मुख्याध्यापिकेची सही होते.
त्याप्रमाणे प्रगतीपुस्तके सहीसाठी गेली.
मुख्याध्यापिकेने पाटील बाईंना बोलावून घेतले.
त्या म्हणाल्या, “अहो प्रगतिपुस्तकात ‘प्रगती’ लिहायची असते.
पालकांना कळायला हवे, की त्यांच्या मुला-मुलींना काही भवितव्य आहे.
या शैलेशबद्दल तुम्ही काहीच लिहिले नाहीये. असं कसं चालेल? त्याच्या पालकांना काय वाटेल ? अहो त्याला ते मारतीलसुद्धा एखादेवेळी !”
पाटील बाई म्हणाल्या, “मी त्या मुलाचं करू तरी काय ? अहो, सकारात्मक काहीच नसेल, काही प्रगती नसेलच तर मी तरी काय लिहू ?”
“ठीक आहे, तुम्ही वर्गावर जा,” मुख्याध्यापिका म्हणाल्या.
मुख्याध्यापिकेने लगेच शाळेची कागदपत्रे सांभाळणाऱ्या व्यक्तीला बोलावून घेतले,
आणि शैलेशची जुनी प्रगतिपुस्तके काढून आणायला सांगितले. आणि शैलेशची जुनी प्रगतिपुस्तके पाटील बाईंकडे पाठवून दिली.
पाटील बाईंनी प्रगतिपुस्तके चाळायला सुरुवात केली.
तिसरीच्या प्रगतीपुस्तकावर शेरा होता,
“शैलेश हा वर्गातील सगळ्यांत हुशार विद्यार्थी आहे!”
त्याना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी चवथीचे प्रगतीपुस्तक पाहिले,
त्यात असलेले दर तिमाहीचे शेरे असे सुचवत होते की,
त्याच्या प्रगतीचा आलेख हळूहळू खाली येतो आहे.
त्याच्या आईला दुर्धर कॅन्सरने ग्रासले होते आणि रोग आता शेवटच्या स्थितीत पोचला होता. त्यांची आई त्याच्याकडे आता पूर्वीसारखे लक्ष देऊ शकत नव्हती.
आणि ते हळूहळू त्या शेऱ्यांमधून ध्वनीत होत होते.
सहावीत शेरा होता,
“ शैलेशने त्याची आई गमाविली आहे आणि तो स्वत:ही हरवल्यागत झाला आहे.
आता त्याच्याकडे अधिक लक्ष देण्याची नितांत गरज आहे. नाहीतर आपण त्याला गमावू !
आतापर्यंत पाटील बाईंच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते.
त्या तशाच मुख्याध्यापिका कक्षात गेल्या. म्हणाल्या,
“मला कळले काय करायला पाहिजे ते !”
पुन्हा सोमवारी, त्या वर्गावर गेल्या आणि वर्गावर नजर फिरवून नेहमीप्रमाणे म्हणाल्या, “love you All”!
पुन्हा त्यांना जाणवलं की आपण खरं बोलत नाही आहोत.
कारण त्याना वर्गातल्या सर्व मुलांबद्दल वाटणाऱ्या प्रेमापेक्षा कैक पटींनी जास्त माया आता शैलेशविषयी वाटत होती !
त्यांनी आता मनाशी काही ठरवलं होतं.
आता शैलेशला हाक मारताना त्यांचा स्वर बदलला होता.
त्या शैलेशशी सकारात्मक वागत होत्या.
दिवस जात होते.
शाळेचा शेवटचा दिवस उगवला. सगळ्या मुलांनी teacher साठी छान-छान गिफ्ट्स आणल्या होत्या.
एकच ‘गिफ्ट’ एका जुन्या वर्तमानपत्रात गुंडाळलेली होती.
शिक्षिकेच्या अंत:प्रेरणेने त्यांनी ओळखले, ही कोणाची गिफ्ट आहे ते.
एक अर्धी वापरलेली परफ्युमची बाटली आणि दोन खड्यांच्या बांगड्या.
एका बांगडीतले दोन खडे आधीच निखळलेले होते.
सगळी मुले हसली. त्यांनी ती गिफ्ट शैलेशची आहे हे ओळखलं.
काही न बोलता पाटील बाईंनी तो परफ्युम आपल्या साडीवर उडवला. त्या दोन बांगड्या आपल्या हातात घातल्या.
आता शैलेशचा चेहेरा खुलला. हलकेच हसून तो म्हणाला,
“आता माझ्या आईसारखाच सुगंध तुमच्या साडीला येतोय!”
“ती मला सोडून गेली त्या आधी, तिने वापरलेला हा शेवटचा परफ्युम होता.
आणि शेवटी तिच्या हातात ह्याच बांगड्या होत्या !”
एक वर्षानंतर,
म्हणजे शाळा संपली तेव्हा, पाटील बाईंच्या टेबलावर एक पत्र होते. “मला जेव्हढे शिक्षक-शिक्षिका लाभल्या, त्यातल्या तुम्ही सर्वांत छान आहात.”- शैलेश.
त्यानंतर बरीच वर्षे, शैलेशकडून याच आशयाचे पत्र त्यांना दर वर्षी मिळत असे.
वर्षे निघून गेली.
त्यांचा संपर्क राहिला नाही. दरम्यान, त्या निवृत्तही झाल्या. अचानक त्याना एक कुरिअर शोधत आला. त्याने एक पत्र त्यांना दिले.
त्यावर प्रेषक म्हणून नाव होतं, डॉ. शैलेश, Ph.D.
या दरम्यान, शैलेश मोठा झाला होता. शैलेशने खूप प्रगती केली होती. डॉक्टरेट मिळविली होती.
पत्रात तीच ओळ पुन्हा होती. थोड्या फरकाने.
“मला जगात खूप माणसे भेटली. पण तुम्ही सर्वांत छान आहात !”
“मी लग्न करतोय. आणि तुमच्या उपस्थितीशिवाय लग्न करण्याचा विचार मी स्वप्नातही करू शकत नाही.”
सोबत विमानाची दोन तिकिटे होती. जायचे आणि यायचे.
पाटील बाईंकडे आता तो परफ्युम नव्हता.
पण त्या बांगड्या मात्र अजूनही त्यांच्या हातात होत्या.
पाटील बाईंना राहावले नाही. त्या लग्नाला गेल्या. तिथे अपरिचितच जास्त होते.
त्यामुळे त्या मागच्या एका रांगेत बसून चाललेला सोहळा पाहात होत्या. मात्र कुणीतरी त्यांना शोधत होते. त्यांनी त्यांना ओळखले आणि पहिल्या रांगेकडे नेले.
तिथे एका खुर्चीवर चिठ्ठी लावलेली होती,
“आई”.
त्यांना पाहताच, सोहळा थांबवून शैलेश त्यांच्यापाशी आला. त्याने त्यांना सन्मानाने
खुर्चीवर बसविले. पाया पडला आणि म्हणाला, तुम्ही माझ्या आईपेक्षा कमी नाही. आज मी जो काही आहे, तो केवळ तुमच्यामुळेच.
लग्न पार पडले. जोड्याने पुन्हा पाया पडायला आला, तेव्हा नवपरिणीत पत्नीला म्हणाला,
“हया नसत्या, तर आज जसा मी आहे तसा कधीच घडलो नसतो !”
त्यावर पाटिल बाई उत्तरल्या,
'शैलेश जर माझ्या वर्गात नसता, तर मला कधीही कळलं नसतं,
की शिक्षकाने आधी प्रत्येक मुलाची आई असणं जास्त जरुरीचं आहे, मग शिक्षक' ! 😊
असल्या चांगल्या गोष्टी जमेल तेवढ्या लोकांना पाठवा,
व्हाट्सअप मुळे माणसे तर खुप जोडली पण माणुसपण कुठेतरी हरवत चाललयं
👆वाचा फार सुंदर आहे
डोळ्यांत पाणी तरळेल दुसर्या ग्रुप वरचा लेख आवडला तुमच्या बरोबर शेअर करतो आहे
'' कपाळावर बुक्का लावलाय तो पुसून टाका !'..तिरुपतीच्या देवळात विद्वान ब्राह्मण श्रीनाथशास्त्री नित्यनेमानं रोज विष्णूसहस्त्रनामाचं पठण करीत बसत असत.
तिरुपतीच्या देवळात विद्वान ब्राह्मण श्रीनाथशास्त्री नित्यनेमानं रोज विष्णूसहस्त्रनामाचं पठण करीत बसत असत. शास्त्रीबुवा अत्यंत गरीब होते..घरात अठरा विश्व दारिद्र्य नांदत होतं. मुलांच्या अंगावरचे कपडे फाटलेले असत..शास्त्रीबुवांची पतिव्रता पत्नी ठिकठिकाणी विरलेल्या..फाटलेल्या लुगडयाला गाठी मारून नेसायची ! रोजचं दारिद्र्य ते कसंबसं सहन करायचे..पण सणवार आले, दिवाळी आली की दारिद्रयाचे हे कांटे त्याना अधिकच रक्तबंबाळ करू लागायचे !..आस-पास..शेजारी-पाजारी दिवाळीची रोषणाई व्हायची. घरा-घरातली बायका-मुलं को-या कपडयांत वावरायची..पण शास्त्रीबुवांची मात्र फाटक्या कपडयात हिंडायची ! संस्कारित असल्यामुळे ती आपल्या पित्याला दोष देत नसत..पण..त्यांच्या मूक नजरेतील आर्तता श्रीनाथशास्त्रींच्या हृदयाला पिळवटून..भेदून जात असे. त्यांची पत्नीही त्याना एका शब्दानं कधी बोलत नसे..पण आपल्या देहावर असलेल्या लुगडयाच्या गाठीकड़े ती अतीव दयनीयतेनं पहात असे..त्यावेळीही शास्त्रीबुवाना अत्यंत अपराध्यासारखं होई !..
आजचा दिवसही सणाचा..दिवाळीचा होता !
घरातल्या दारिद्र्याच्या दर्शनाला कंटाळून पहाटेपासूनच श्रीनाथशास्त्री तिरुपतीच्या मूर्तीसमोर बसून विष्णूसहस्त्रनामाचं एक एक नाम वाचत होते. वाचता वाचता..हळू हळू त्यांचा कंठ दाटून आला..तिन्हीसांज व्हायला आली तरी पुढयातल्या पाटावर फक्त दोन तीन मूठ तांदूळ जमा झाले होते !..मुलं सकाळपासून उपाशी होती..आणि रात्रीच्या जेवणासाठी हे जमलेले तांदूळ कुणाच्याही दाती-ओठी लागण्यासारखे मुळीच नव्हते !
शास्त्रीबुवांच्या मनात विचार आला..
''..इतकी वर्षं आपण उपाशीपोटीसुद्धा परमेश्वराच्या
नामस्मरणात कधी ना खंड पडू दिला..ना कधीही
आपलं चित्त विचलीत होऊ दिलं ! पण..आज असं
अस्वस्थ का वाटतंय ?...'परमेश्वर दयाळू असतो,'
असं म्हणतात..मग त्याला आपली परिस्थिती का
कळू नये ?..आपल्यावर दया दाखवावी, असं का
वाटू नये ?...की 'परमेश्वर दयाळू आहे' ही अफवाच
आहे ?...होय..तसंच असलं पाहिजे !..तसं नसतं
तर अनेक वर्षं आपणास एवढे हलाखीचे दिवस
पहावे लागले नसते !...''
विचार करता करता शास्त्रीबुवांचे डोळे भरून आले.
पुढ्यातल्या पोथीवर अश्रुंचे थेंब टपटप पडत होते..त्यातला एक अश्रू पोथीतील एका शब्दावर नेमका पडला ! शास्त्रीबुवांनी डोळ्यातील पाण्याच्या पडद्याआडून त्या शब्दाकडे निरखून पाहिलं..
...तो शब्द होता ''दयाघन'' !
त्या शब्दाकडे बघून श्रीनाथशास्त्री उपहासानं हसले.
जवळच एक कोळश्याचा तुकडा पडला होता..तो त्यांनी उचलला..आणि त्या ''दयाघन'' शब्दावर फुली मारली !
त्याचवेळी श्रीनाथशास्त्रींच्या घरी कोणती घटना घडत होती, याची त्यांना सूतरामही कल्पना नव्हती !..
त्या तिन्हीसांजेला श्रीनाथशास्त्रींच्या घरासमोर डोक्यास काठेवाडी पद्धतीची पगडी बांधलेला..सतेज चेह-याचा तरूण येऊन उभा राहिला होता. त्यांनं आपल्यासमवेत आठ-दहा बैलगाड्या भरभरून सामान आणलं होतं. ते सर्वं सामान त्यानं शास्त्रीबुवांच्या घरासमोर उतरवलं. शास्त्रीबुवांच्या पत्नीजवळ त्यानं एक मखमली कापडाची थैली दिली..त्या थैलीत सुवर्णमुद्रा होत्या !..निघताना त्या तरुणानं शास्त्रीबुवांच्
या पत्नीजवळ कसलासा निरोप दिला.
श्रीनाथशास्त्री अजून तिरुपतीच्या देवळातच बसलेले होते. अश्रूंनी पुढ्यातील पोथी भिजत होती..
इतक्यात त्यांच्या डोळ्यांसमोर नव्या-को-या कपड्यांतील त्यांची मुलं येऊन उभी राहिलेली दिसली..शास्त्रीबुवांना आश्चर्यच वाटलं. आपल्या मुलांनी हे नवे..कोरे कपडे कुठून आणले असतील ? ह्या प्रश्नानं ते साशंक होत..
मुलांच्या अंगावर ओरडले..
'' काय रे !..कोणी दिले हे कपडे ? कुठून चोरून-बिरून आणलेत की काय ?''
दरिद्री माणसाला वैभव नेहमी पाप केल्याशिवाय मिळत नाही..असंच वाटत असतं ; त्यामुळे चोरी केल्याशिवाय आपली मुलं नवे कपडे घालणारच नाहीत..असं क्षणभर का होईना..पण गृहीत धरल्यामुळं श्रीनाथशास्त्री ओरडले होते. पण मुलं खुशीत असल्यामुळे पित्याच्या ओरडण्याला न घाबरता ती उत्तरली,
'' बाबा,..इथे काय बसून राहिलात ? लवकर घरी चला !
आपल्या घरी खूप मज्जा मज्जा झालीयं !''
श्रीनाथशास्त्री घाईघाईनं निघाले.
घरी येऊन पहातात तर काय...घरभर दिवे तेजाळत होते..सर्वत्र उदबत्ती-धुपाचा सुवास दरवळत होता..एवढे दिवे लावायला तेल आलं कुठून ?..विचार करत असतानाच, नवं कोरं रेशमी लुगडं नेसलेली त्यांची पत्नी त्यांच्या स्वागताला आली..सुवर्णालंकारांनी ती सजली होती..शास्त्रीबुवा तिच्याकडे पहातच राहिले. त्यांनी विस्फारित
नजरेनंच तिला विचारलं..
'' एवढं सगळं वैभव अचानक आलं कोठून ?''
'' काठेवाडहून बाराबंदी घातलेला एक व्यापारी आला होता.
त्यानं आपल्या घराचा पत्ता विचारला..आणि आपल्याबरोबर
आणलेलं हे सगळं सामान तो ठेवून गेला !..जाताना तुम्हाला
एक निरोप देऊन गेलाय !''
शास्त्रीबुवांच्या पत्नीनं जे घडलं ते सांगितलं.
'' काय निरोप दिलाय ?''
श्रीनाथशास्त्रींनी अत्यंत उत्कंठतेनं विचारलं.
'' त्यानं निरोप दिलाय की..
'शास्त्रीबुवांना म्हणावं पोथी वाचता वाचता कोळशानं माझ्या कपाळावर त्यांनी जो
बुक्का लावलाय तो पुसून टाका !'...
कुणाला बुक्का
लावलाय तुम्ही ?''
पत्नीनं गोंधळून विचारलं.
क्षणार्धात श्रीनाथशास्त्री सदगदीत झाले.
पत्नीच्या प्रश्नाचं उत्तर न देता..कमालीच्या घाईघाईनं ते देवळात परत आले. त्यांनी पाटावरची पोथी उचलून घट्ट हृदयाशी धरली..हळूवार उघडली..आणि पानावरच्या ''दयाघन'' या शब्दावर मारलेली कोळशाची फुली त्यांनी अलगद पुसून टाकली !..
पुढच्याच क्षणी पोथी हृदयाशी कवटाळलेल्या श्रीनाथशास्त्रींची पावलं घराच्या दिशेनं सावकाश पडू लागली...
श्रद्धा !
वाचक हो..श्रद्धा असली म्हणजे जगात कोणतीही गोष्ट अशक्य नसते..असाच याचा अर्थ होत नाही का ?..पण समाजात काही काही माणसं अशी असतात की..अश्रद्ध हाच त्यांचा स्थायीभाव असतो ! तुम्ही कुठलंही चांगलं काम करायला काढा..की रस्त्यात आडव्या येणा-या कांटे-केरासारखं ते आपले अश्रद्ध विचार तुमच्या वाटेत पेरायला सुरुवात करतात.
असं ते का वागतात ?
कारण..त्यांनी आपल्या आयुष्यात श्रद्धा ठेवून कोणतंही काम पूर्ण केलेलं नसतं ! श्रद्धा नसल्यामुळे कोणत्याही कामात ते कधी झटून..झपाटून प्रयत्न करीत नाहीत..त्यामुळे ते सतत अपयशी होत असतात ! परिणामी, कुणी यशस्वी व्हावं असं त्याना वाटत असतंच असं नाही..
म्हणून मग ते तुमच्या कामात असंख्य शंका आणि कुशंका काढत असतात.
पण मित्रानो !..जे सश्रद्ध असतात ते अशा शंका-कुशंकांचे तर्क-वितर्क करत नसतात..श्रद्धेच्या बळावर परिपूर्ण प्रयत्न करतात !
पुराणाकाळामधे एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला होता..... .
तसंच .....
आजच्या काळात ...
एक पेशेन्ट सापडला रे सापडला की ,
डॉक्टर ,
कन्सल्टन्ट ,
स्पेशालिस्ट ,
पथॉलॉजिलॅब ,
रेडीओलॉजिस्ट ,
केमिस्ट आणि
हॉस्पिटलस्टाफ
असे सातजण वाटून खाताना दिसतात. म्हणुनच आरोग्याची काळजी घ्या निरोगी रहा, वाढत्या वजनाकडे वेळीच लक्ष द्या. !
💉💉💉💉💊💊💊
😜😜😜😜😜😜😜
वैधनिक इशारा
वैधनिक इशारा कडून वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभुमीवर गाडीच्या च्या टाकीत उच्यत्तम पातळी पर्यंत ईंधन भरत जाऊ नका ऊन्हाळयाच्या दिवसामध्ये स्फोट होण्याचा संभव असतो ,म्हणून वहानात अर्ध पातळी पर्यंतच इंधनाचा भरणा करा व अर्धी जागा रिकामी राहू द्या . या अठवड्यात अशा प्रकारचे पाच स्फोट झाले आहेत वरील कारणामुळे .कृपया येथेच थांबू नका इतर जण व तुमचे घरातील वाहन चालवणारे सदस्य यांनाही हे सांगा म्हणजे ते ही ह्या गोष्टी (जसे टाकीत पूर्ण पातळी इंधन भरणे टाळतील )... कृपया पसरवा हा संदेश
गोष्ट खरी आहे का खोटी
🎀 सन 1970 साली :-नवरदेवाला हुंडया मधे रेडियो लागायचा...
🎀 सन 1980 साली :-नवरदेवाला हुंडया मधे सायकल लागायची..
🎀 सन 1990 साली :-नवरदेवाला हुंडया मधे राजदुत लागायची...
🎀 सन 2000 साली :- नवरदेवाला हुंडया मधे हिरो होन्डा लागायची....
🎀 सन 2010 साली :-नवरदेवाला कार लागायची....
🎀 सन 2016 साली :- बस फक्त बायको भेटली तरी चालेल....
बिगर लग्नाचे मरन्या पेक्षा😉😀
👍👍👍👍👍👍👍👍
पाणी आडवा, पाणी जिरवा 🔆
शोध घेत पाण्याचा
भूगर्भातून आवाज येतोय
संपली बाबा ओल
वारेमाप उपसा करतोस
अडवत नाहीस पाणी
किती वर्षे वागणार आहेस
असाच वेड्यावाणी
पाण्यावाचून सजीव सृष्टी
सारीच येईल धोक्यात
बघ राज्या शिरतंय का
काही तरी डोक्यात
निसर्गानं दिल्या शिवाय भांड भरता येत नाही,
विना कारण सांडू नका,
पाणी तयार करता येत नाही..
🔆 पाणी आडवा, पाणी जिरवा 🔆
सारेच चाललेत खोल खोल
हिशोब पूर्ण.......
सकाळी मंत्री महोदयांनी वृक्षारोपण केले...
दुपारी बकरीने वृक्ष खाऊन टाकले...
संध्याकाळी मंत्रीसाहेबांनी बकरी खाल्ली...
------------------
March ending
हिशोब पूर्ण......
तुळशीला पाणी का घालावे
पहाटे तुळशीला पाणी का घालावे?
आपल्या पुर्वासुरींनी पहाटे प्रत्येकाने तुळशीला
पाणी घालावे असे सांगीतले आहे.
त्यापाठीमागेपुढील दोन महत्वाची कारणे आहेत.
१) अध्यात्मिक महत्व-
याबाबत पुराणात एक कथा सांगितली जाते.
जालिंदर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस
असतो. आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने
देवांना आणि साधू-संतांना पार त्राहीत्राही करून
सोडलेले असते. त्याला कसे रोखायचे, असा प्रश्न
सर्व देवांना पडतो. मग देव विष्णूला शरण जाऊन
जालिंदरापासून आपले रक्षण करण्याची विनंती
करतात. विष्णूनी जेव्हा जालिंदराबाबत माहिती
काढली, तेव्हा त्यांना असे कळते की, त्याची पत्नी
वृंदा ही सतीपतीव्रता असते. तिच्या
पातिव्रत्याच्या सामर्थ्यांनेच जालिंदर विजयी
होत असतो. त्याला पराजित करायचे असेल, तर
वृंदाच्या पतिव्रत्याचा भंग करणे हाच उपाय उरतो.
ते करण्यास कुणीही धजावत नाही. अखेर ती
जबाबदारी विष्णू स्वीकारतात. जालिंदराचे रूप
धारण करून विष्णू वृंदेच्या महालात जातात.
आपले पती आले आहेत असे समजून वृंदा त्यांना
अलिंगन देते. तिच्या पतिव्रत्याचा भंग होताच,
जालिंदराचा मृत्यू होतो. देवांनी मारलेल्या
बाणाने त्याचे शीर तुटते आणि ते वृंदेच्या दारात
पडते. नवऱ्याचे शीर पाहताच वृंदा चकीत होते आणि
विष्णूला विचारते, तू कोण आहेस? त्यावर विष्णू
आपले ख-या रूपात प्रकटतात. संतप्त झालेली वृंदा
विष्णूला तू दगड होऊन पडशील आणि मला माझ्या
पतीचा विरह तुझ्यामुळे घडला, तसाच तुलाही
तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल, असा
शाप देते. भगवंत तिची क्षमा मागतात. तेव्हा वृंदा
म्हणते, तू मला आता भ्रष्ट केलेस, आता मला कोण
स्विकारील? तेव्हा भगवंत म्हणतात, ‘मी तुझा
स्वीकार करतो. इतकेच नव्हे तर जे तुझी पूजा करतील
त्यांच्यावर माझी कृपा असेल.’ त्यानंतर वृंदा सती
गेली. पुढे तिच्या शापामुळेच राम अवतारामध्ये
भगवंताला सीतेचा विरह सहन करावा लागला. देव
दगड होऊन पडले. त्यालाच * ‘शालिग्राम’ म्हणतात.
ज्या ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले, तिथे
तुळशीचे रोप उगवले. तीच ही तुळस. वृंदेच्या
नावावरूनच ज्या ठिकाणी तुळस लावली जाते,
तिला ‘वृंदावन’ असे म्हटले जाते. तीच तुळस कृष्णाने,
पांडुरंगानेही धारण केली. तिला भगवंताने
स्वीकारले याचे प्रतीक म्हणून ‘शालिग्राम’ हा जो
दगड आहे, त्याला देव मानून त्याचा विवाह
तुळशीसोबत लावला जातो. ती भगवंतांची प्रिय
होते, म्हणूनच तिला धारण करणा-यांवर भगवंत प्रेम
करतो, अशी श्रद्धा आहे.
याच विचाराने वारक-यांनीही तुळशीला आजतागायत पूजनीय मानले
आहे.
२) वैज्ञानीक महत्व-
जगातील प्रत्येक वनस्पती दिवसा ऑक्सिजन-O2 व
रात्री कार्बन डाय ऑक्साईड-CO2 सोडते. अपवाद
फक्त पिंपळ, कारण पिंपळ रात्रीही ऑक्सिजन
सोडतो. म्हणुनच भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की,
जी दिवसा ऑक्सिजन, रात्री कार्बन डाय
ऑक्साईड व फक्त पहाटेच्या वेळी 0.03% इतका
ओझोन-O3 वा़यु सोडते. व या वायुच्या संपर्कात
मनुष्य आल्यास त्याच्या मेंदुत 5HTPn-सेरॉटोनीन
नावाचे संप्रेरक (Neurotransmiter) स्त्रवते. ज्यामुळे
मनुष्य दिवसभर प्रसन्न व आनंदी राहतो. तसेच
त्याची रोग प्रतिकारक शक्ती (Immune System)
बळकट होते.आयुर्वेदानुसार तुळशीमुळे सर्दी,
खोकला, ताप, त्वचारोग, मधुमेह, रक्तदाब, पोटाचे व
किडनीचे विकार, कँन्सर, होत नाहीत. कारण
तुळशीच्या बिया, मुळे, खोड, पाने, फुले (मंजिरी) हे
सर्वच औषधी आहेत. शिवाय तुळशीतुन निघणाऱ्या
शुभ स्पंदनांमुळे वातावरण शुद्धी होते.
या सर्व बाबींचा गहन विचार करुनच पुर्वासुरींनी
पहाटे तुळशीला पाणी घालण्यास सांगीतले आहे.
llइति सर्वेश्वरीचरणार्पणमस्तु...
ज्याच्या घरची तुळस फुललेली असते,
त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो.
जिथे रोज सायंकाळी दिवेलागण होते,
तिथे भक्तीची कमतरता नसते.
जिथे शुभंकरोती होते, तिथे संस्कारची नांदी असते.
जिथे दान देण्याची सवय असते. तिथे संपत्तीची कमी नसते. आणि….
जिथे माणुसकीची शिकवण असते, तिथे माणसांची कमी नसते.
आपल्या पुर्वासुरींनी पहाटे प्रत्येकाने तुळशीला
पाणी घालावे असे सांगीतले आहे.
त्यापाठीमागेपुढील दोन महत्वाची कारणे आहेत.
१) अध्यात्मिक महत्व-
याबाबत पुराणात एक कथा सांगितली जाते.
जालिंदर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस
असतो. आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने
देवांना आणि साधू-संतांना पार त्राहीत्राही करून
सोडलेले असते. त्याला कसे रोखायचे, असा प्रश्न
सर्व देवांना पडतो. मग देव विष्णूला शरण जाऊन
जालिंदरापासून आपले रक्षण करण्याची विनंती
करतात. विष्णूनी जेव्हा जालिंदराबाबत माहिती
काढली, तेव्हा त्यांना असे कळते की, त्याची पत्नी
वृंदा ही सतीपतीव्रता असते. तिच्या
पातिव्रत्याच्या सामर्थ्यांनेच जालिंदर विजयी
होत असतो. त्याला पराजित करायचे असेल, तर
वृंदाच्या पतिव्रत्याचा भंग करणे हाच उपाय उरतो.
ते करण्यास कुणीही धजावत नाही. अखेर ती
जबाबदारी विष्णू स्वीकारतात. जालिंदराचे रूप
धारण करून विष्णू वृंदेच्या महालात जातात.
आपले पती आले आहेत असे समजून वृंदा त्यांना
अलिंगन देते. तिच्या पतिव्रत्याचा भंग होताच,
जालिंदराचा मृत्यू होतो. देवांनी मारलेल्या
बाणाने त्याचे शीर तुटते आणि ते वृंदेच्या दारात
पडते. नवऱ्याचे शीर पाहताच वृंदा चकीत होते आणि
विष्णूला विचारते, तू कोण आहेस? त्यावर विष्णू
आपले ख-या रूपात प्रकटतात. संतप्त झालेली वृंदा
विष्णूला तू दगड होऊन पडशील आणि मला माझ्या
पतीचा विरह तुझ्यामुळे घडला, तसाच तुलाही
तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल, असा
शाप देते. भगवंत तिची क्षमा मागतात. तेव्हा वृंदा
म्हणते, तू मला आता भ्रष्ट केलेस, आता मला कोण
स्विकारील? तेव्हा भगवंत म्हणतात, ‘मी तुझा
स्वीकार करतो. इतकेच नव्हे तर जे तुझी पूजा करतील
त्यांच्यावर माझी कृपा असेल.’ त्यानंतर वृंदा सती
गेली. पुढे तिच्या शापामुळेच राम अवतारामध्ये
भगवंताला सीतेचा विरह सहन करावा लागला. देव
दगड होऊन पडले. त्यालाच * ‘शालिग्राम’ म्हणतात.
ज्या ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले, तिथे
तुळशीचे रोप उगवले. तीच ही तुळस. वृंदेच्या
नावावरूनच ज्या ठिकाणी तुळस लावली जाते,
तिला ‘वृंदावन’ असे म्हटले जाते. तीच तुळस कृष्णाने,
पांडुरंगानेही धारण केली. तिला भगवंताने
स्वीकारले याचे प्रतीक म्हणून ‘शालिग्राम’ हा जो
दगड आहे, त्याला देव मानून त्याचा विवाह
तुळशीसोबत लावला जातो. ती भगवंतांची प्रिय
होते, म्हणूनच तिला धारण करणा-यांवर भगवंत प्रेम
करतो, अशी श्रद्धा आहे.
याच विचाराने वारक-यांनीही तुळशीला आजतागायत पूजनीय मानले
आहे.
२) वैज्ञानीक महत्व-
जगातील प्रत्येक वनस्पती दिवसा ऑक्सिजन-O2 व
रात्री कार्बन डाय ऑक्साईड-CO2 सोडते. अपवाद
फक्त पिंपळ, कारण पिंपळ रात्रीही ऑक्सिजन
सोडतो. म्हणुनच भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की,
सर्व वृक्षात मी अश्वथ-पिंपळ आहे.
मात्र तुळस ही जगातील एकमेव वनस्पती आहे कीजी दिवसा ऑक्सिजन, रात्री कार्बन डाय
ऑक्साईड व फक्त पहाटेच्या वेळी 0.03% इतका
ओझोन-O3 वा़यु सोडते. व या वायुच्या संपर्कात
मनुष्य आल्यास त्याच्या मेंदुत 5HTPn-सेरॉटोनीन
नावाचे संप्रेरक (Neurotransmiter) स्त्रवते. ज्यामुळे
मनुष्य दिवसभर प्रसन्न व आनंदी राहतो. तसेच
त्याची रोग प्रतिकारक शक्ती (Immune System)
बळकट होते.आयुर्वेदानुसार तुळशीमुळे सर्दी,
खोकला, ताप, त्वचारोग, मधुमेह, रक्तदाब, पोटाचे व
किडनीचे विकार, कँन्सर, होत नाहीत. कारण
तुळशीच्या बिया, मुळे, खोड, पाने, फुले (मंजिरी) हे
सर्वच औषधी आहेत. शिवाय तुळशीतुन निघणाऱ्या
शुभ स्पंदनांमुळे वातावरण शुद्धी होते.
या सर्व बाबींचा गहन विचार करुनच पुर्वासुरींनी
पहाटे तुळशीला पाणी घालण्यास सांगीतले आहे.
llइति सर्वेश्वरीचरणार्पणमस्तु...
ज्याच्या घरची तुळस फुललेली असते,
त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो.
जिथे रोज सायंकाळी दिवेलागण होते,
तिथे भक्तीची कमतरता नसते.
जिथे शुभंकरोती होते, तिथे संस्कारची नांदी असते.
जिथे दान देण्याची सवय असते. तिथे संपत्तीची कमी नसते. आणि….
जिथे माणुसकीची शिकवण असते, तिथे माणसांची कमी नसते.
!! श्रीराम जयराम जय जय राम !!
x
एडमिन सलाम तुमच्या विचारसरणीला..
पुन्हा एकदा एडमिनच्या धाडसी निर्णयाचे मी ग्रुपच्या वतीने आभार मानतो.
वाढत्या पाण्याच्या दुष्काळ जन्य परिस्थितीचा आढावा घेत ग्रुप एडमिन यांनी पाण्याची बचत करण्यासाठी
पाणी-पुरी खाताना फक्त "पुरीच"
खाणार आणि "पाणी" वाचवनार असा महान निर्णय घेतला म्हणून एडमिन चे पुनश्च एकदा आभार मानतो.
एडमिन सलाम तुमच्या विचारसरणीला..
😜😜😜😂
is an opportunity to learn
Every interaction is an opportunity to learn, only if we are interested in 'improving' rather than 'Proving'....Good Morning. Happy Thursday😊
Read slowly.....You will Laugh -
5 बाते आपके बारे में You You You You You You You You You You You You You You You You You You You
1. आप इतने आलसी है की आपने पुरे you नही पड़े
2. आपने ये भी नही देखा की मेने you के बीच में yoo भी लिखा है
3. अभी आपने yoo को देखा
4. अब आप हस रहे है क्योकि आपको yoo नही मिला और आप पागल बन गये है:😁😁😁😄😄😄😄😄😄😄
में आपके बारे में 13 बाते जानता हु..........
1. आपने इस समय अपना मोबाइल पकड़ रखा है
2. आप व्हाट्स एप्प इस्तेमाल कर रहे है
3. आपने अभी अभी मेरा मैसेज खोला
4. अभी आप इसे पढ़ रहे है
5. आप मनुष्य है
7. आप अपने होंठो को बिना मिलाये p नही बोल सकते
8. अभी आपने ऐसा करने का प्रयास किया
9. अब आप अपने आप पर हस रहे है
10. इस समय आपके चेहरे पर मुस्कराहट है
11. आप ने 6 नम्बर का पॉइंट छोड़ दिया
12. आपने अभी चेक किया की 6 नम्बर तो वहा है ही नही
13. अब आप हस रहे है क्योकी मेने आपको उल्लू बना दिया
Happy April fool in advance
Hahaha is it true? 😃😜😄
If u smiled then forward
😜😆😆😆😆😀😀😀
🙏🏼🙏🏼🙏🏼
अशक्यही शक्य करतील स्वामी
काल जे अक्कलकोटमध्ये होते त्यांचा अनुभव .
दर वर्षी अक्कलकोटात श्रीस्वामी समर्थ प्रकटदिनाला अक्कलकोट वटवृक्ष मठ ते समाधी मठा पर्यंत स्वामींच्या गजरात दंडवत करत जातात आणि दंडवतासाठी पाण्याने जवळजवळ १.५ किमी अंतराचा सर्व रोड पाण्याने धुतात. पण दुष्काळ असल्याकारणाने या वर्षी रोड धुतला नाही. पण स्वामींची इच्छा कोण मोडणार. चक्क एप्रिल मध्ये आणि ते पण दंडवताच्या वेळेस विजांचा कडकडात होऊन पाऊस पडला आणि सर्व भक्तांचा दंडवत संपला तसा पाऊसही गेला. ..दंडवतासाठी रोड धुवून निसर्गाने स्वामी सेवा केली..भर उन्हळ्यात स्वामी भक्तांना उन्हाचा त्रासही सहन करावा लागला नाही . स्वामींच्या कृपेने ती प्रथा चालु राहिली . याला काय म्हणावे निसर्गाचा चमत्कार की स्वामींचा प्रसाद...
ll श्री स्वामी समर्थ ll
🚩अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधी राज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय🚩
बुधवार, २७ एप्रिल, २०१६
शिक्षिका - ओये इधर आ,काम हे.
चपरासी - मेडम प्लीज आप मुझे मेरे नाम से बुलाया कीजिये
शिक्षिका- माफ करना,क्या नाम हे तुम्हारा ?
चपरासी- प्राणनाथ
शिक्षिका- ये नाम रेहने दो घर पर किस नाम से पुकारते हे तुम्हे?
चपरासी- बालम नाम से
शिक्षिका- ओ हो, मुहल्ले वाला नाम बताओ
चपरासी- साजन केहते हे सब मुझे
शिक्षिका-में तुम्हे तुम्हारे सरनेम से बुलाउगी,सरनेम बताओ
चपरासी- स्वामी
.
.
..😂😂😂
A very nice message
...👍👍
Courtesy says
You never ask a woman her age and a man his salary..
Do you know why, Have you ever thought about it..
Well here is a beautiful insight...
It is wrong to ask a woman her age because she hardly ever lives for herself!
And it is wrong to ask a man his salary because he hardly ever spends on himself!.
Stay Mentally & physically healthy.. Stay blessed...😊😊😊
दुपारी बाहेर पडणे टाळा.
सध्या सर्वाधिक प्रखरतेने सूर्य आग ओकत असल्याने,
या दिवसांमध्ये दुपारच्यावेळी तळपत्या उन्हात बाहेर पडू नये. असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे..!
सूर्य पृथ्वीच्या मध्यावर, म्हणजेच विषुववृत्तावर येत असल्याने.. पृथ्वीवर त्याची सर्वाधिक ऊर्जा पोहोचत आहे.
या क्षेत्रातील अभ्यासकांनी, सूर्यापासून आपला बचाव करण्यासाठी.. दुपारच्यावेळी कुणीही घराबाहेर पडू नये, असा सल्ला दिला आहे..!
येत्या ४-५ दिवस सूर्य अगदी डोक्यावर येणार आहे..!
यालाच ‘इक्विनॉक्स फिनॉमिना’ असे म्हणण्यात येते.
त्यामुळे, भारतीय उपखंडातील दुपारचे तापमान, ४० डिग्री आणि त्याच्याही वरपर्यंत जाऊ शकते..!
कडक ऊन असल्याने, उष्माघाताचा झटका येण्याची शक्यता वाढते.
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने मृत्यू ओढावण्याचीही शक्यता आहे.
अतिनील किरणांचाही सर्वाधिक त्रास या काळात होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे,
'पाणी जास्तीत जास्त पिण्याचा' सल्ला देण्यात येत आहे..!
या दिवसात डोळे येण्याचे प्रमाण वाढेल.
ज्यांना ह्रदयविकाराचा तसेच डायबेटीजचा त्रास आहे, त्यांनी व्यवस्थित चेक-अप करत राहावे.. असाही सल्ला देण्यात आला आहे..!
आहारामध्येही, रसदार फळांचा वापर करावा. तसेच.. मांसाहार कदापिही करु नये..!!
आपली व आपल्या प्रियजनांची, काळजी घ्या..!
🌞🌞🌞🌞🌞🌞
उष्माघात...]>👇👇
🌞🌞🌞
उन्हामुळे मृत्यू का होतो?
दिल्लीपासून आंध्रापर्यंत...
शेकडो लोक उष्माघाताने मरत आहेत.
आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो?
👉 आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात
👉 घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक आहे.
👉 पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं
👉 जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कूलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं.
👉 शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं!)
👉 स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायूही निकामी होतात.
👉 रक्तातलं पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना (विशेषतः मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो.
👉 माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो.
👉 उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित रहावे, व आपल्या शरीराचे तापमान 37° अंशच कसे राहिल याकडे लक्ष द्यावे.
यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर नेहमी दोनच गोष्टी ठेवतात.
यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर नेहमी दोनच गोष्टी
ठेवतात.
स्मितहास्य व शांतपणा
स्मितहास्य - समस्या सोडवण्यासाठी…. व
शांतपणा - समस्येपासून दूर राहण्यासाठी.
ज्ञानाने मानाने आणि मनाने
इतके मोठे व्हा कि
भाग्यवान या शब्दाचा अर्थ
तुमच्याकडे बघून समजेल...
🔅🔅।।good morning ।।🔅�
पूण्यातील मुळे, लिमये, बर्वे, घाणेकर
पूण्यातील
मुळे, लिमये, बर्वे, घाणेकर
कुटुंबियांनी व्हाटस्अॅप वर ग्रुप बनवला आणि नाव दिलं....
मु लि ब घा ग्रुप .... 🤔🤔🤔🤔
तयार झालेल्या ग्रुपचे नाव पाहून लगेच त्यांच्या
दामले ,खरे, वाकनिस, नामजोशी, मराठे, गद्रे
या मित्रांनीपण ग्रुप तयार केला....
दा ख वा ना म ग ... 🤔🤔🤔🤔
मग पुण्यातल्या त्यांच्या मैत्रीणी
कानडे, नाफडे, खासनिस,लिमये, देसाई, उनकर, कारखानिस
यांनी पण आपला ग्रुप तयार केला
का ना खा लि दे उ का .... 🙄🙄
पु. ल. म्हणतात -
🔵 जाळायला काही नसलं की पेटलेली काडीसुध्दा आपोआप विझते.
🔵 खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो.
🔵 प्रोब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतंच.
ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टीपलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो.
🔵 शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.
🔵 माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर? याची त्याला भिती वाटते.
🔵 बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं ही शोकांतिका जास्त भयाण.
🔵 खरं तर सगळे कागद सारखेच…
त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.
🔵 रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो.
पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही, याचा होतो.
🔵 आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो ही जाणीव फार भयप्रद आहे.
🔵 सगळे वार परतवता येतील पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही.
🔵 कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणं यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे.
🔵 रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वृंदावनातच राहते. तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं.
🔵 आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय.
🔵 ज्यांच्या असण्याला अर्थ असतो, त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते.
🔵 आयुष्य फार सुंदर आहे...
ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे...
माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे........
🌹🌹🌹 🌹🌹🌹🌹🌹🌹
DEFINATION OF TIME.
TIME IS :
Slow when you wait.
Fast when you are late.
Deadly when you are sad.
Short when you are happy.
Endless when you are in pain.
Long when you feel bored.
Everytime, time is determined by your feelings and your psychological conditions & not by clocks.
So have a nice TIME always.
🌹Good night🌹
रात्रीस खेळ चाले ----------- काही प्रश्न?
१) माधव VRS घेऊन कोकणातच रहाणार का?
२) माधवच्या बायकोच्या प्रबंधाचे काय?
३) अर्चिस ला कॉलेज मधुन काढले कि त्याने गटांगळी खाल्ली?
४) अर्चिसच्या मुंबईतील गर्ल फ्रेंडला त्याची आठवण येत नाही का?
५) दत्ता शेतावर काम करायला कधी जाणार?
६) सुसल्याने अजुन ड्रेस शिवलेत का? निदान पाड्व्या निमित काहीतरी द्या?
७) एवढे दिवस दत्ताच्या बायकोने काय मक्ता घेतला आहे का रांधायचा!
ती माधवी ( माधवची बायको ) फक्त शंका घेऊन माडीवरच लॅपटॉप उघडुन बसणार का ?
८) दत्ताची मुलगी शिकत्ये का कॉलेजमधे, जाताना दिसत नाही, बाकी मुलगी कामसु आहे.
९) धाकटा भाऊ अभिराम, फक्त बुलेट आणि देविका मध्ये मग्न आहे त्याला इतर कामधंदा नोकरी वगैरे कधी लागणार?
१०) ओरीजनल कागद पत्रे नसताना कुठल्या बेस वर वकील जमिनीवर हक्क सांगत आहेत,
त्यांची वकिली डिग्री कुठल्या कॉलेजची आहे?
अजुन बरेच काही प्रश्न आहेत ,
पण तूर्तास हेच
एवढे एपिसोड झाले एक भुत दिसेना !!!
कराव काय???
🤔🤔🤔
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
।।श्री राम।। जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा। ब्रह्मचैतन्य हाचि सद्गुरु लाभावा।।१।। राम नामाचा झरा हृदयी प्रकटावा। सद्गुरुच्या छा...
-
आजच्या काळात ... एक पेशेन्ट सापडला रे सापडला की , डॉक्टर , कन्सल्टन्ट , स्पेशालिस्ट , पथॉलॉजिलॅब , रेडीओलॉजिस्ट , केमिस्...
-
एका वाड्यात एक जोशी नावाचे नवे जोडपे आले, जोशी ऑफिसला निघताना जोशी वहिनी रोज म्हणायच्या - *"अहो ! मोरूचा पापा घेतला ना ?* सुर...





