बुधवार, २७ एप्रिल, २०१६

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे. 

भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे.

 आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे..............!           

ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते; ज्ञान तुमचेच रक्षण करते.                 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc