शुक्रवार, ७ जुलै, २०१७

⭕⭕⭕⭕⭕
जिभेचं वजन खुप कमी असतं...
पण तिचा तोल सांभाळणं खुप कमी लोकांना जमतं.
जीवनात आपला सल्लागार कोण आहे.....हे फार महत्वाचे आहे....
पराक्रमी तर दुर्योधन पण होता मात्र विजय अर्जुनाचाच झाला!!!
कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा....
🌸🌻🌹Good Morning 🌹🌻🌸

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc