बुधवार, १ नोव्हेंबर, २०१७

पावसाळ्यातील मरगळ दूर करण्यासाठी जणू दीपावली येते आणि शरीर-मनाला चैतन्यस्पर्श करून जाते. हे चैतन्य नंतरही टिकवायचे असेल तर नियमित व्यायाम, योगासने, चालणे, दीर्घश्वसनादी श्वसनक्रिया यांचा सराव करणे उपयुक्‍त असते. हवामानातील बदलामुळे प्रदीप्त होत असलेल्या अग्नीला यामुळे प्रेरणा मिळते, पर्यायाने आरोग्य सुरक्षित राहणे शक्‍य होते. दीपावलीत केलेली घराची स्वच्छता हीसुद्धा आरोग्याला पूरक असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc