पावसाळ्यातील मरगळ दूर करण्यासाठी जणू दीपावली येते आणि शरीर-मनाला चैतन्यस्पर्श करून जाते. हे चैतन्य नंतरही टिकवायचे असेल तर नियमित व्यायाम, योगासने, चालणे, दीर्घश्वसनादी श्वसनक्रिया यांचा सराव करणे उपयुक्त असते. हवामानातील बदलामुळे प्रदीप्त होत असलेल्या अग्नीला यामुळे प्रेरणा मिळते, पर्यायाने आरोग्य सुरक्षित राहणे शक्य होते. दीपावलीत केलेली घराची स्वच्छता हीसुद्धा आरोग्याला पूरक असते.
बुधवार, १ नोव्हेंबर, २०१७
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
।।श्री राम।। जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा। ब्रह्मचैतन्य हाचि सद्गुरु लाभावा।।१।। राम नामाचा झरा हृदयी प्रकटावा। सद्गुरुच्या छा...
-
आजच्या काळात ... एक पेशेन्ट सापडला रे सापडला की , डॉक्टर , कन्सल्टन्ट , स्पेशालिस्ट , पथॉलॉजिलॅब , रेडीओलॉजिस्ट , केमिस्...
-
एका वाड्यात एक जोशी नावाचे नवे जोडपे आले, जोशी ऑफिसला निघताना जोशी वहिनी रोज म्हणायच्या - *"अहो ! मोरूचा पापा घेतला ना ?* सुर...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा