बुधवार, १३ डिसेंबर, २०१७

"अकबरने बीरबलला तीन प्रश्न विचारले आणि म्हणाला

तीनही प्रश्नाचं उत्तर एकच आलं पाहिजे ...

"दूध का ऊतू जातं ?
🥛🥛
पाणी वाहून का जातं ? 💧💧
भाजी का करपते ?" 🍆🌶🥕

बीरबल ने उत्तर दिलं.....

.

.

.

.
"व्हाटसऍप चालू असतं  म्हणून"...
😂😂😂😂😂😂

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc