रविवार, १४ जुलै, २०१९
लातुर जिल्हाची औसा गावाची भयानक परंतू सत्य घटना..
घटना ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील.. अंगाचा थरकाप होईल.
पण त्या जुलमी लोकांचे हात नाही थरथरले.
दिनांक --/--/2019 रोजी सकाळी 07:00 ची घटना.. येथील 6 वर्षाचा मासूम निरागस मुलगा जो अजून निट बोलूपण शकत नव्हता...
तीन जणांनी त्याला घेरले.
ते लोक सुध्दा कोण?
त्याचे आपलेच....
एक त्याचे वडील,
दुसरी त्याची आई आणि
तिसरा त्याचा सखा काका.
पहिले गोड गोड बोलून त्याला फसवून त्याला अंगणात आणले आणि
मग त्याला धरून त्याचे गाठोडे बांधले,
तो बिचारा हात जोडत होता,
रडत होता, त्याचे ओरडणे म्हणजे आकाशाला भेगा पडत होत्या,
पण त्याच्या सख्खा आई वडील
आणि काकांनी त्याचे काही एक
ऐकून घेतले नाही आणि
त्याला जबरदस्ती......
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
तयार करून शाळेत पाठवले ...
पण तो बिचारा...
जे सांगत होता ते ऐकुन मन भरुन येईल..
तो सांगत होता आज रविवार आहे...😎😝😝😝😝😝👆👆👆👆👆👉👉...
.
.
.
.
.
मन लावून वाचल्या बद्दल धन्यवाद...😄 दररोज कोठून आणायचे ब्रेकिंग न्यूज......😄😄😂😂😂😂😂😂😂
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
।।श्री राम।। जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा। ब्रह्मचैतन्य हाचि सद्गुरु लाभावा।।१।। राम नामाचा झरा हृदयी प्रकटावा। सद्गुरुच्या छा...
-
आजच्या काळात ... एक पेशेन्ट सापडला रे सापडला की , डॉक्टर , कन्सल्टन्ट , स्पेशालिस्ट , पथॉलॉजिलॅब , रेडीओलॉजिस्ट , केमिस्...
-
एका वाड्यात एक जोशी नावाचे नवे जोडपे आले, जोशी ऑफिसला निघताना जोशी वहिनी रोज म्हणायच्या - *"अहो ! मोरूचा पापा घेतला ना ?* सुर...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा