तलाठी कार्यालयात एक बोर्ड लावलेला असतो.
"अंगठा मारून झाल्यावर शाई भिंतीला पुसू नये".
त्यावर एका पुणेकराने लिहिले,
दिड शहाण्यानो.... ते लिहिलेल वाचता आल असत तर अंगठा मारला असता का????
बिनडोक कुठले!....
😂😆😜😝
"अंगठा मारून झाल्यावर शाई भिंतीला पुसू नये".
त्यावर एका पुणेकराने लिहिले,
दिड शहाण्यानो.... ते लिहिलेल वाचता आल असत तर अंगठा मारला असता का????
बिनडोक कुठले!....
😂😆😜😝
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा